प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करावा, हरिष्चंद्री ग्रामस्थांचे आवाहन

Maharashtra varta

 प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करावा, हरिष्चंद्री ग्रामस्थांचे आवाहन



पुणे (प्रतिनिधी)

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग  मृत्यूचा मार्ग बनल्यामुळे सावधान !सावधान! सावधान! वाहनचालकांनी व  पादचाऱ्यांनी स्वतःची काळजी घेऊन प्रवास करावा, असे उदबोधनात्मक फ्लेक्स हरिष्चंद्री येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग वरती लावून प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केलेले आहे.

To Top